⚜️उतारा वाचन भाग ३०⚜️

 ⚜️उतारा वाचन भाग ३०⚜️

भारतात उंच पर्वत आहेत. घनदाट जंगले आहेत. लहान मोठ्या नदया आहेत. गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात.   ते वेगवेगळे सण साजरे करतात .  भारतात वेगवेगळी पिके होतात.  गहू,तांदूळ,ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये पिकतात. हरभरा, तूर, मूग, वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात. 

⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.

१) आपला देश कोणता आहे ?
२) उंच पर्वत कोठे आहेत ?
३) भारतातील जंगले कशी आहेत ?
४) नया कशा आहेत ?
५) नद्यांकाठी काय आहेत ? 
६) लोक कोठे राहतात ?
७) भारतातील लोकांचे पोषाख कसे असतात ?
८) भारतातील लोकांच्या भाषा कशा आहेत ?
९) वेगवेगळे सण कोठे साजरे होतात ?
१०) भारतात कोणकोणती पिके घेतली जातात ?
११) कडधान्यांची नावे सांगा.
१२) तुम्ही कोणकोणती धान्ये खातात त्यांची नावे लिहा.